जनतेची लूटमार
जनतेच्या करातून गोळा झालेल्या पैशांचा वापर केवळ चमकोगिरी आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जात आहे. जोपर्यंत सामान्य माणसाला खड्डेमुक्त रस्ते, सुरक्षित रेल्वे प्रवास आणि पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही, तोपर्यंत हा तथाकथित 'इन्फ्रास्ट्रक्चर विकास' निव्वळ एक फसवणूक आहे. आम्हाला फक्त चमकणारे हायवे नकोत, तर सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा हव्या आहेत.
73
RUSHIKESH BALAJI TAK
Cockroach Warrior · 400 pts
Related Issues
Drinking Water shortage problem in my area 70 views Clean India 76 views Corruption 57 views Youth meets for better infrastructre 52 views